Posts

सरकार देतेय अर्ध्या किमतीत नवीन ट्रॅक्टर!!! अर्ज भरून लगेच घरी आणा...

 John Deere 5405 : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना या राबवल्या जातात. शासनाकडून शेतकऱ्यांना उत्पन्ननात वाढ व्हावी या अनुषंगाने वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमा मधुन अनुदान उपलब्ध करून दिले जाते. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढावा या अनुषंगाने सुद्धा शासनाकडून अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांना शेतीसाठी ‘एक शेतकरी एक अर्ज योजना अनेक’ या योजनेचा अंतर्गत सर्व योजना राबवल्या जातात. याच अंतर्गत शेती अवजारांसाठी कृषी यांत्रिकीकरण ही योजना राबवली जाते. शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत शेती अवजारे आणि ट्रॅक्टर Farm Tractor 60 घेण्यासाठी अनुदान दिले जाते. आता याच योजनेचा अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.   अनुदान किती मिळणार? John Deere 5405 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि औजारांसाठी 50 टक्के आणि 40 टक्के अनुदान सरकारकडून दिले जाते. ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती व महिला शेतकरी आणि अल्प व अत्यल्प भूधारक प्रवर्गामधील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान दिले जाते. महाडीबीटी पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी सर्व योजना राबविण्यात येतात. शेतकरी...

ऊस तोडणी मशीन साठी सरकार देतेय तब्बल इतकी सबसिडी

Image
  Sugar Cane Products : नमस्कार मित्रांनो, सध्या उसा चा हंगाम सुरु आहे. यामध्ये अनेक ठिकाणी ऊस तोड मजुरांची कमतरता भासत आहे. महाराष्ट्रात ऊस उत्पादक (Sugarcane Farming) शेतकऱ्यां ची मोठी संख्या आहे. पश्चिम महाराष्ट्रा सोबतच मराठवाड्यात सुद्धा काही भागात उसाचे चांगले उत्पादन घेतले जाते. असे असताना ऊस तोडणी ला मजूर मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यां मध्ये अस्वस्थता आहे. आता केंद्र सरकार ने एक मोठा निर्णय घेतला आहे. ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester) खरेदी साठी आता सरकार कडून पैसे मिळणार आहेत. ( sugarcane harvester subsidy  in maharashtra 2023) ऊस तोडणी यंत्र खरेदी साठी आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय कृषी मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार ने मंजुरी दिली आहे. यामुळेच आता ही यंत्रणा वाढणार आहे. यामुळे ऊस लवकरच गाळपास जाणार आहे. या योजने चा तपशील लवकरच जाहीर केला जाईल अशी माहिती केंदीय मंत्री  नितीन गडकरी   यांनी दिली आहे. या निर्णया मुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तोडणीच्या प्रश्न काही प्रमाणात का असेना सुटण्याची शक्यता आहे Sugar...

आधार कार्ड वरून जाणून घ्या तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत..

 *TRAI ची नवी सेवा: तुमच्या आधारवरून किती मोबाईल सिम जारी केले? आता चुटकीसरशी तपासा* नवी दिल्ली : आता तुम्ही तुमच्या आधार कार्डवर नोंदणी केलेले सर्व मोबाईल फोन नंबर तपासू शकता?, होय.. तुम्ही दूरसंचार विभागाच्या (DoT) नवीन वेबसाRटवरून हे क्रमांक तपासू शकता. दूरसंचार विभागाने अलीकडेच फसवणूक व्यवस्थापन आणि ग्राहक संरक्षणासाठी दूरसंचार विश्लेषणे (TAFCOP) सुरू केले. या पोर्टलद्वारे वापरकर्ते त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेले सर्व फोन नंबर तपासू शकतात. हे एक अतिशय उपयुक्त पोर्टल आहे. TAFCOP च्या मते, या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आधार कार्डवर आतापर्यंत किती सिम दिले आहेत हे सहजपणे शोधू शकता. जर तुमच्या माहितीशिवाय कोणताही मोबाईल नंबर तुमच्या आधार क्रमांकाशी जोडला गेला असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार देखील करू शकता. याशिवाय तुम्ही तुमचा जुना आणि न वापरलेला नंबरही सहजपणे तुमच्या आधारवरून वेगळा करू शकता. सध्या ही सेवा फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणा वापरकर्त्यांसाठी आहे, परंतु लवकरच ती देशभरातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केली जाणार आहे. पेटीएमचे विजय शेखर शर्मा यांनी मोदी सरकारने सुर...

सोलर पंप योजना सर्व माहिती व आवश्यक कागदपत्रे..

 आता शेतकरी (farmers) खुप कमी खर्चामध्ये सरकारच्या सौर पंप योजनेचा लाभ घेऊ शकता आणि त्याचबरोबर तुमच्या वीजबिलातही (light bill) बचत करू शकता. त्यासाठी शेतकऱ्यांना सगळ्यात आधी  https://www.india.gov.in/  या वेबसाईटवरती जाऊन  लॉगइन करावे लागणार आहे. या ठिकाणी शेतकरी या सौर पंप योजनेसाठी Solar Group Solar Pump Yojana फॉर्म भरू शकतात. What Is Solar Energy यासाठी तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे  (documents ) आणि आधार कार्ड (adhar card) जमा करावे लागेल. त्यासोबत तुमच्या बँकेचे डिटेल्सही (bank details) जोडणं आवश्यक आहे. तरच तुम्ही या योजनेचा (yojna) लाभ मिळवु शकता. या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार (Central and State Govt) कडून शेतकऱ्यांना 60 टक्क्यांपर्यंत अनुदान (Grant) मिळत आहे. आणि उरलेले 30 टक्के बँकेच्या (bank) माध्यमातून शेतकरी कर्ज (Farmers Loan) घेऊ शकतात. सौर उर्जेवरती चालणारा पंप Solar Group Solar Pump Yojana या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी सौरऊर्जेवरती (solar energy) चालणारा पंप (motor) बसवला आणि त्यांच्याकडे वीजेवरती किंवा डिझेलवर (diesel) चालणारी मोटर (motor) ...

बापरे !! 15 दिवसात सोलापूर जिल्ह्यातून इतक्या मुली गायब झाल्या...

 सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून एक  धक्कादायक प्रकार घडत आहे. जिल्ह्यातून अचानक महिला  आणि मुली गायब होत आहेत. तब्बल 500 महिला आणि मुली  तर अजूनही सापडलेल्या नाही. गेल्या 15 महिन्यांपासून हा  प्रकार घडत आहे. सोलापूर : सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी आहे.  सोलापुरातून गेल्या 15 महिन्यात दोनचार नव्हे तर तब्बल  2352 महिला आणि तरुणी गायब झाल्या होत्या. त्यातील  546 महिला अजूनही बेपत्ता आहेत. त्या अजूनही सापडलेल्या  नाहीत. या मुली आणि महिला घरातून बाहेर पडल्या. त्या परत  आल्याच नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला आणि मुली  गायब होत असल्याने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ  उडाली आहे. यामागे काही काळंबेरं तर नाही ना? अशी शंकाही  या निमित्ताने घेतली जात आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या 15 महिन्यांमध्ये एकूण 2352 महिला आणि मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील सोलापूर जिल्ह्यातील 546 महिला आणि मुली अजूनही बेपत्ता आहेत. या महिला आणि मुलींचा शोध लागलेला नाही. त्या कुठे गेल्या कुणालाच माहीत नाही. का गेल्या? हेही कळायला ...

शेतकरी सरकारी कर्ज योजना... पंजाबराव देशमुख कृषी योजना...

 👨🏻‍🌾 *सरकारी योजना: डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना काय आहे, कोण घेऊ शकतं लाभ?* 🧐 शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थांमार्फत दिलेल्या पीक कर्जावरील व्याज दरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनात्मक सूट देण्यासाठी शासनाने महत्त्वूपर्ण निर्णय यापूर्वीच घेतला आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी अल्प दराने कर्ज मिळावे व या कर्जाची परतफेड मुदतीत व्हावी यासाठी कर्जाच्या दरात सवलत देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राज्य शासनाने अंमलात आणली आहे.  👉 त्यानुसार, या योजनेचा लाभ पिक कर्जाची उचल 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील हंगामामध्ये घेतलेले पिक कर्ज व ते विहित मुदीत फेडणारे शेतकरी सभासद व प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था (विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी) तसेच दि. 28 जून 2010 च्या शासन निर्णय प्रमाणे राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण व व खासगी बँका यांचे शेतकरी सभासद घेऊ शकतात. 📄 शासन निर्णय दि. 11 जून 2021 अन्वये सन 2021-2022 या वर्षापासून पीक कर्ज घेतलेल्या व विहित मुदतीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत 3 लाखापर्यंत पीक कर्ज घेण...

आता हफ्त्यावर लग्न करता येणार.. EMI OPTION AVAILABLE

 होय तुम्ही अगदी खरे ऐकले आहे.. आजच्या जमान्यात लग्न जमवणे खूप मुश्किल झाले आहे आणि त्यातला त्यात लग्नाचा होणारा अवाढवी खर्च पाहून आता आपल्या देशात हफ्त्यावर (EMI) लग्न करणे ही नवीन योजना चालू झाली आहे.. फिनटेक कंपनी संकशने ही सुविधा आणली आहे. या सुविधेसाठी त्यांनी रेडिसन हॉटेल सोबत करार केला आहे. येत्या दिवसात ही फॅसिलिटी संपुर्ण देशात सुरु करण्याचा कंपनीचा प्लॅन सुरू आहे. सीइओ आणि को-फाउंडर आकाश दहियांच्या मते, आता पर्यंत त्यांच्याकडे 'फ्लाय नाउ पे लेटर' होतं त्यानंतर आता त्यांनी 'मॅरी नाऊ पे लेटर' चालू केलं आहे. तरी या विषयी अजून जास्त माहिती उपलब्ध झाली नाही. जशी माहिती मिळेल तशी तुम्हाला सांगितली जाईल. त्या साठी नेहमी आपल्या ब्लॉग वर विझिट करा व गरजू लोकांपर्यंत पोहोचवा.. धन्यवाद...🙏

या महिलांना मिळणार नाही ST मध्ये सुट...

 सर्व महिलांना ST मध्ये 50 टक्के सवलत असताना नेमक्या कोणत्या महिलांना 50 टक्के सवलतीचा लाभ प्रवासात मिळणार नाही असा प्रश्न अनेकांनी केला.  मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी हा निर्णय लागू होण्यापूर्वी तिकीट रिझर्वेशन केले आहे अशा महिलांना याचा लाभ मिळणार नाही. असं सांगण्यात येत आहे..

पशुधन कर्ज योजना

 पशुपालन योजना पशुसंवर्धन हा शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे परंतु पशुपालन सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला काही पैसे खर्च करावे लागतील जसे की जनावरे खरेदी करणे, पशुगृह बनवणे आणि या प्राण्यांसाठी अन्नामध्ये गुंतवणूक करणे.  भारतात दुभत्या जनावरांचे महत्त्व आणि संख्या नेहमीच जास्त राहिली आहे. शेती, आरोग्य आणि उदरनिर्वाहासाठी पशुपालन हे प्रथम शेतकरी कुटुंबांद्वारे केले जात होते आणि मोठ्या प्रमाणात आजही आहे. पण आता अनेक शेतकरी दुग्ध व्यवसाय म्हणून त्याचा अवलंब करत आहेत.  यासाठी स्टेट बँकेद्वारे एसबीआय पशुसंवर्धन कर्ज योजना चालवली जात आहे प्रत्येक बँकेप्रमाणे, सरकारी मालकीची स्टेट बँक ऑफ इंडिया What Is SBI Card देखील आपल्या ग्राहकांना व्यापारासाठी क्रेडिट सुविधा प्रदान करते. जर एखाद्या शेतकऱ्याकडे म्हैस, गाय किंवा इतर पाळीव दुभती जनावरे असतील. तर SBI बँकेकडून कर्ज घेऊन आपला व्यवसाय वाढवू शकता. या कर्ज योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना जनावरांच्या संख्येनुसार 40,000 ते 60,000 पर्यंत कर्ज दिले जाते जेणेकरून ते त्यांच्या पशुपालन व्यवसायाचा विस्तार करू शकतील. कर्ज योजनेचे नाव –...

नव नियुक्त सरपंचाला किती मानधन मिळते....

  Gram Panchayat New Salary गावातील मुख्य नागरिक मानले जाणारे सरपंच व उपसरपंच यांचे पगार वाढलेले आहे. त्यासंबंधी एक शासनाकडून शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे. पगार किती रुपयांनी वाढले व आधी किती होते याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. आपल्या गावातील सरपंचाला पगार किती मिळतो हे आपल्याला माहित असणे फार महत्वाचे आहे. गावच्या विकासाची जिम्मेदारी गावचे प्रमुख म्हणजे सरपंच यांवर असते, मग यांना मानधन किती मिळते हा प्रश्न सर्वांनाच पडतो तर याचे उत्तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. ग्रामपंचायत मानधन लोकसंख्या 0-2000 सरपंच – ₹ 3000 ₹ प्रति महिना उपसरपंच – ₹ 1000 प्रति महिना सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो   8000 व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या सरपंच – ₹5000 प्रति महिना उपसरपंच ₹ 2000 प्रति महिना सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५% असतो अशा प्रकारे आपण समजून घेतले की नव नियुक्त सरपंचाला किती मानधन अथवा भत्ता मिळतो.. सदरील मानधनात चढ उतार पणा पण असू शकतो..

मनोगत...

 सर्व प्रथम सर्वांना नमस्कार...🙏🙏🙏   मी जयशंकर चव्हाण अवलिया या ब्लॉग वर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो.      आजच्या या धावत्या युगात माहिती तंत्रज्ञान आपल्या पर्यंत पोहचवण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे .. आशा आहे की आपण त्याला उत्तम प्रतिसाद द्याल.. सदर ब्लॉग हा निव्वळ माहिती तंत्रज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने तयार केला आहे. काही चूक भूल झाली तर लहान भाऊ समजून माफ करावे..                                               आपला विश्वासू....                                              जयशंकर चव्हाण                                             7774978893              ...